TransLiteral
होय, जर एखादी वास्तु दुषित असेल आणि त्यावर कोणताही उपाय नसेल तर एक उपाय आहे. जर ती वास्तु तोडफोड करायची नसेल आणि वास्तु पूर्णपणे वास्तुदोषरहीत हवी
असेल तर एक उपाय आहे तो म्हणजे ' रत्नाध्याय' होय.
सर्व दिशांवर ग्रहांचे साम्राज्य असते, म्हणून त्यात्या दिशेला त्यात्या ग्रहांचे खडे जमिनीत पुरतात आणि त्यांची शांती करतात, तेव्हां वास्तु पूर्णपणे वास्तुदोषरहीत होते.
आणि यानंतर १२ वर्षेपर्यंत कोणताही उपाय करण्याची गरज नाही.
ज्या कोणा इच्छुकाला माहिती हवी असल्यास या साईट वर संपर्क करावा.